“अपरिचित व्यक्तीच्या भूतकाळात घडलेल्या गोष्टी अचूकपणे कागदावर लिहून दाखवतो. लोकांच्या मनात काय सुरू आहे ते ओळखतो. रावणाबरोबर फोनवर बोलतो. आजार बरे करतो. भूत प्रेते पळवून लावतो. लिंबाद्वारे समाधान प्राप्त करून देतो. ईश्वराचा दूत आहे, असे अनेक दावे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री त्यांच्या कार्यक्रमातून करतात. तसेच संतांसंबंधी बदनामीकारक वक्तव्य करतात. संविधान मूल्यविरोधी, अशास्त्रीय, अवैज्ञानिक आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे दावे करतात,” असा आरोप महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे. अंनिसने पुण्यात सोमवार ते बुधवार या तीन दिवस होणाऱ्या बागेश्वर बाबांचा सत्संग व दरबार कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. महा. अंनिस पुणे जिल्हा कार्यकारिणीने याबाबत पत्रकार परिषद घेत माहिती दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा