पुणे : जालना आणि यवतमाळ येथे दहावीच्या परीक्षेत मराठी विषयाचा पेपर फुटला नसल्याचा स्पष्ट निर्वाळा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी दिला. परीक्षा सुरू झाल्यानंतर प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न आणि उत्तरे समाजमाध्यमात पसरविण्यात आल्याचे मंडळाचे म्हणणे आहे. तसेच, या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.दहावीची परीक्षा शुक्रवारी सुरू झाली. पहिल्याच दिवशी यवतमाळ आणि जालना जिल्ह्यातील पेपरफुटी झाल्याचे आरोप झाले. त्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी परिपत्रकाद्वारे सविस्तर स्पष्टीकरण दिले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा