पुणे : गेल्या काही दिवसांपासून मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याचे शुक्रवारी पुण्यात स्पष्ट केले. अधिवेशन तोंडावर येते त्यावेळी प्रत्येक मंत्र्याला आपल्या विभागाची तयारी करायला वेळ मिळाला पाहिजे. त्यामुळे अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळ विस्तार होणार हे शंभर टक्के आहे. नेमकी तारीख मला काही सांगता येणार नाही. परंतु मंत्रीमंडळाचा विस्तार होणार हे निश्चित आहे, असे केसरकर यांनी सांगितले.

हेही वाचा >>> पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये बंद घराची टेहळणी करून घरफोड्या करणारा सराईत जेरबंद; २० तोळे सोन्याचे दागिने जप्त

Expedite work of houses under PMAY in Maha says cm fadnavis
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या कामांना गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
RTE admission application deadline has expired how many applications have been submitted
आरटीई प्रवेश अर्जांची मुदत संपुष्टात… किती अर्ज दाखल?
Karnataka Congress differences news in marathi
कर्नाटक काँग्रेसमधील मतभेद उघड ; मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सल्लागाराचा राजीनामा
Yogesh Kadam On Sanjay Shirsat :
Yogesh Kadam : शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली? “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत महत्त्व नाही”, योगेश कदमांचं विधान
Why is there a delay in the appointment of candidates who have passed MPSC
कोलमडलेले वेळापत्रक, न्यायालयीन विलंब, लालफीतशाही… ‘एमपीएससी’ उत्तीर्ण उमेदवारांच्या नियुक्तीस विलंब का होतो?
A protest over a local court-ordered survey of the Sambhal mosque had led to the death of five people there in November. (Source: File)
VHP : संभल वादावर विहिंपचंं सूचक मौन, काशी आणि मथुरेवर लक्ष केंद्रीत करण्याबाबत चर्चा, दोन दिवसीय बैठकीत काय ठरलं?
Chhagan Bhujbal On Amit Shah
Chhagan Bhujbal : अमित शाहांबरोबर आज राजकीय चर्चा झाली का? भुजबळांनी स्पष्ट सांगितलं; म्हणाले, “एवढी चर्चा…”

जी-२० परिषदेच्या शिक्षण समितीची पुण्यात होणारी बैठक, शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीसाठी केसरकर पुण्यात आले होते. खातेवाटपासंदर्भात केसरकर म्हणाले, की मंत्र्यांना दिलेल्या विभागांव्यतिरिक्त उर्वरित विभाग मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे आहेत. त्यामुळे कोणाला कोणता विभाग द्यायचे, विभागांचे मंत्री बदलायचे का या बाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री  निर्णय घेतील. आगामी निवडणुकांच्या जागावाटप सूत्राबाबतही केसरकर यांनी भाष्य केले. लोकसभेची तयारी प्रत्येकाने सुरू केली पाहिजे. जागा किती मिळतात हे महत्त्वाचे नाही. जागा जिंकणे महत्त्वाचे असते. शिवसेना आणि भाजपचे जागा वाटपाचे जे सूत्र ठरले होते ते कायम आहे. त्या सूत्राप्रमाणे थोड्या जास्त जागा भाजप लोकसभेसाठी घेत आले आहेत. शिवसेना राज्यावर अधिक लक्ष केंद्रित करते. त्यामुळे आमच्या वाट्याला ज्या जागा नेहमी येतात. त्या जागांसाठी तयारी करण्यात काहीही चुकीचे नाही, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader