करोना बाबत महाराष्ट्रातील नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. ९५ टक्के नागरिकांचे लसीकरण झालं आहे. इतर देश आणि राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील नागरिकांची हर्ड इम्युनिटी जास्त असल्याचं वक्तव्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलं आहे. ख्रिसमस आणि ३१ डिसेंबर नागरिकांनी कोविड चे नियम पळून साजरा करावा अस आवाहन देखील त्यांनी केलं आहे. ते पिंपरी- चिंचवडमधील सांगवीतील आरोग्य शिबिरात बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा