पुणे : ‘समाजात अत्यंत वैयक्तिक पातळीवर डावे-उजवे असा संघर्ष सुरू झाला आहे. अगदी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठालाही राजकीय कडवेपणा आलेला दिसतो. मराठी भाषेच्या भविष्याविषयी सातत्याने निराशेचा सूर व्यक्त केला जातो. समाजात एकप्रकारची उदासीनता आलेली दिसते. साहित्याची निर्मिती मुबलक प्रमाणात होते आहे. त्याची विक्रीही मोठ्या प्रमाणात होताना दिसते. मात्र, ते वाचले जाते का?, असा प्रश्न पडतो. साहित्यावर चर्चा होऊन ते आत्मसात करण्याची प्रक्रिया आज थांबलेली दिसते,’ असे मत ज्येष्ठ साहित्यिका डॉ. विनया खडपेकर यांनी गुरुवारी व्यक्त केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा