पुणे : राज्य मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेच्या काळात गैरप्रकार रोखण्यासाठी गेल्या पाच वर्षांत गैरमार्ग प्रकरण आढळलेल्या ८१८ परीक्षा केंद्रांवर केंद्र संचालक, पर्यवेक्षक अशा परीक्षा संबंधित कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक केंद्रे छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळातील असून, तसेच संवेदनशील परीक्षांच्या केंद्रांवर ड्रोनद्वारे देखरेख करण्यात येणार आहे. तसेच यंदाच्या परीक्षेत गैरप्रकार घडणाऱ्या केंद्रांची परीक्षा केंद्र मान्यता पुढील वर्षीपासून कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार असल्याचाही इशारा देण्यात आला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा