पुणे : केंद्र सरकारने पंतप्रधान सूर्यघर योजनेंतर्गत देशातील एक कोटी घरांवर सौरयंत्रणा बसवून त्यांचे वीजबिल शून्यावर आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. मात्र, महावितरणने वीज नियामक आयोगाकडे दिलेल्या प्रस्तावानुसार सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत वापरण्यात येणाऱ्या घरगुती विजेवर सवलत दिली जाणार आहे. मात्र, सायंकाळी ६ ते सकाळी ९ या वेळेत वीज वापरल्यास वीज बिल भरावे लागणार असल्याने महावितरणकडून प्रधानमंत्री सूर्यघर योजनेलाच ‘झटका’ देण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा