बारामती: विवाह संस्कार हा हिंदु धर्मातील एक प्रमुख संस्कार मानला जातो ,यामध्ये उपजर वधु वरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दोन परिवारातील कुटुंबाच्या जडणघडणीसाठी सामाजिक स्तरावर कुटुंबाची ओळख होणे फार गरजेचे व हिताचे असून यातूनच माळी समाजाचा वधु वर परिचय मेळावा राजाभाऊ चिंचकर, विजय हिरवे, निलेश टिळेकर व समाजातील सर्व बांधव व भगिनी यांच्या प्रयत्नातून रविवार (दि.२ मार्च )रोजी महात्मा फुले वसतिगृह येथे सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यात साधारणत १७० वधु वरांचा परिचय करून देण्यात आला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा