मुसळधार पाऊस, डोंगरमाथ्यावरुन वाट मिळेल तसे खाली येणारे पाणी, रोरावणारा वारा, कडाडणाऱ्या विजा अशा निसर्गाच्या रौद्रावताराची सवय डोंगराच्या कुशीत राहणाऱ्या माळीणवासीयांना झाली आहे. परंतु, तीन वर्षांपूर्वी झालेल्या गावावर कडा कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर सावरु पाहणाऱ्या ग्रामस्थांमध्ये सध्या प्रचंड भीतीचे वातावरण आहे. पुनर्वसित माळीण गावची यंदा पहिल्याच पावसात वाताहत झाल्याचे गावाला भेट दिल्यानंतर स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे पुनर्वसनाबाबत जिल्हा प्रशासनाकडून केलेले दावे फोल ठरले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा