मराठा आरक्षणाच्या मागणीवरून सुनील कावळे या तरुणाने आत्महत्या केल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलनातील नेते मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली. मनोज जरांगेंनी सुनील कावळेंच्या आत्महत्येला पूर्णपणे सरकार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच आम्ही एकही बलिदान वाया जाऊ देणार नाही, असं म्हटलं. ते शुक्रवारी (२० ऑक्टोबर) जुन्नरमध्ये आयोजित सभेत बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा