मराठा आरक्षण प्रकरण न्यायालयात गेलं तर काही होणार नाही. सरकार आणि कायदेतज्ज्ञांनी मोठी मेहनत घेतली आहे. मात्र, आम्ही सावध आहोत, असं मत मनोज जरांगे पाटील यांनी मावळमध्ये व्यक्त केलं. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावरूनदेखील त्यांनी मराठा समाजाला घाबरून न जाण्याच आवाहन केलं आहे.

हेही वाचा – प्राध्यापक भरती प्रक्रिया लांबणीवर;अर्जांसाठी १६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

Yogesh Kadam On Sanjay Shirsat :
Yogesh Kadam : शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली? “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत महत्त्व नाही”, योगेश कदमांचं विधान
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
What Narendra Modi Said?
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य, “नेहरू-इंदिरा गांधींपासून काँग्रेसच्या सरकारांमध्ये १२ लाखांवर ३ लाखांचा कर…”
Girish Mahajan On Nashik Guardian Minister
Girish Mahajan : नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत गिरीश महाजनांचं मोठं विधान; म्हणाले, “…म्हणून आम्ही मागणी केली होती”
Ravindr Dhangkar on Shiv sena :
Ravindr Dhangkar : माजी आमदार रविंद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार? स्पष्टीकरण देत म्हणाले, “मी काँग्रेस पक्षात…”
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
Parat Sarnaik ST Bus Fare hike
“…मग एसटीची दरवाढ नेमकी केली कोणी?” काँग्रेसचा प्रताप सरनाईकांना चिमटा; म्हणाले, “खात्याला वालीच नाही”

हेही वाचा – पिंपरी-चिंचवडकरांसाठी आनंदाची बातमी… यंदा करदिलासा

आरक्षणाचा हा कायदा ७० वर्षांचा आहे. हे मराठा समाजाने समजून घेतलं पाहिजे. सरसकट या शब्दाला काही होणार नाही. किती जण एकत्र आले तरी मराठा समाजाला आरक्षण मिळणारच, असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं. मराठा आरक्षण हे खेचून आणलेलं आहे. हा विजय माझा नसून अवघ्या महाराष्ट्रातील मराठा समाजाचा आहे. त्यांनी खूप कष्ट घेतले आहे. मराठा समाज ओबीसी आरक्षणात गेला आहे. पाच महिन्यांच्या संघर्षानंतर आम्हाला आरक्षण मिळालं. या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी ही आमची मागणी आहे. ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत. त्यांना प्रमाणपत्र लवकरात लवकर मिळावं, असे जरांगे पाटील म्हणाले.

Story img Loader