पिंपरी चिंचवड : मनोज जरांगे पाटील हे विधानसभा लढण्यावर ठाम असल्याचं पाटील यांनी पुन्हा एकदा म्हटलं आहे. केवळ उमेदवार पाडायचे आहेत? की उभे करायचे आहेत? हे समाजाला विचारायचं राहिल आहे. अन्यथा, विधानसभेची पूर्ण ताकदीने तयारी केली असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल आहे.

२९ ऑगस्टला याबाबतचा निर्णय घेणार असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे. जरांगे पाटील हे पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. जरांगे पाटील म्हणाले, शंभुराजे महानाट्यावरून मला अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुढे ते म्हणाले, ७ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक जिल्ह्यामध्ये रॅली काढण्यात येणार आहे.

BJP MP Ashok Chavan
Ashok Chavan : “राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम तेव्हा झाला”, अशोक चव्हाणांचं मोठं विधान; म्हणाले, “काँग्रेस…”
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
Pankaja Munde
Pankaja Munde : वेगळा पक्ष काढण्याच्या विधानावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, “त्या विधानाचा अर्थ…”
transport minister pratap sarnaiks statement aims to pressure officials asserting his final decision
‘एसटी’त सर्व अधिकार संचालक मंडळालाच, परिवहन मंत्र्यांकडून दबावाचा…
Publication of the book amhi sanghat ka ahot written by Ramesh Patange
‘आम्ही संघात का आहोत’
Shiv Sena minister reacts to the NCP's failure in Delhi elections, questioning the possibility of their success so soon.
“राष्ट्रवादी एवढ्या लवकर यशस्वी होईल हे स्वप्न पाहणेही…”, दिल्लीच्या निकालानंतर शिवसेनेच्या मंत्र्याचे मोठे विधान
ABVP opposes Chandrakant Patil demands quality education
चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेला ‘अभाविप’कडून तीव्र विरोध, ‘कॅरी ऑन योजना’ गुणवत्तेसाठी मारक; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सकारात्मक असणे दुर्दैवी
Image Of Ajit Pawa
“महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, हातात AK47 घेत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी

हेही वाचा…पिंपरी : मेट्रोच्या कामासाठी ५७ झाडांवर कुऱ्हाड

पुण्यामध्ये ११ ऑगस्टला रॅली काढण्यात येणार असून या रॅलीत पुण्यातील बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं अस आवाहन जरांगे पाटील यांनी केलं आहे. बच्चू कडू यांची मागणी आणि माझी मागणी एकच आहे. शेतकरी म्हणजे आरक्षणापासून वंचित असलेले माझे बांधव आहेत. विधानसभा निवडणुक लढण्यासाठी आमची तयारी सुरू आहे. उमेदवार पाडायचे आहेत?, की उभे करायचे आहेत? हे समाजाला विचारायचं राहिलं असून आम्ही दोन्ही तयारी करून ठेवली आहे. २९ ऑगस्टला यावर निर्णय होणार आहे. असं जरांगे पाटील म्हणाले. पुढे ते म्हणाले, २८८ जागांवर आमची चाचणी झालेली आहे. असेही त्यांनी स्पष्ट केल आहे.

Story img Loader