पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे या कोंडीबाबत सातत्याने आयटीयन्स तक्रार करीत असतात. आता ही कोंडी सोडविण्यासाठी ठोस पावले उचलण्यात आली आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) आयटी पार्कमधील पर्यायी रस्त्यांसह उड्डाणपुलाचे सुमारे ६५० कोटी रुपयांचे काम हाती घेतले आहे. यामुळे भविष्यात आयटी पार्कमधील प्रवास जलद होण्यास मदत होणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा