पुणे : वैभवशाली परंपरा असलेल्या विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांनी ३०० नागरिकांचे मोबाइल संच चोरून नेले. याप्रकरणी मध्यभागातील फरासखाना, विश्रामबाग, खडक, समर्थसह वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सर्वाधिक मोबाइल संच चोरीच्या घटना विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या असून, मुख्य मिरवणूक मार्गावर चोरट्यांनी ९१ मोबाइल संच चोरले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा