पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अप्रत्यक्षपणे टोला
पुणे : आपल्या देशाला, महाराष्ट्राला आणि शिवसेनेला लागलेली पनवती २०२४ नंतर शंभर टक्के जाईल.त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आता साडेसाती गेली आहे आणि पनवती देखील जाईल.अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पुण्यातील जाहीर मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा