पिंपरी : आगामी लोकसभा निवडणुकीत मावळमधून महायुतीकडून माझ्या उमेदवारीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे महायुतीचा उमेदवार मीच असून माझा विजय देखील निश्चित असल्याचा विश्वास खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला. भाजपाच्या या दोन नेत्यांशिवाय निर्णय घेणारा अजून कोणी आहे असे मला वाटत नाही म्हणत बाळा भेगडे यांना टोला लगवितानाच नरेंद्र मोदींच्या करिष्म्यावर सुनील शेळके यांचा विश्वास नाही का? असा सवालही केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा