राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी काल शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा देत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यात त्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे.त्याच दरम्यान पुण्यातील मोदी बाग येथील निवासस्थावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी निघणार आहेत. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा खासदार वंदना चव्हाण या शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या आहेत.

त्यावेळी वंदना चव्हाण म्हणाल्या की, आमच्या ज्येष्ठ मंडळी आम्हाला सोडून गेले आहेत.ती आमच्यासाठी दुखद घटना आहे.तसेच काल शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत जी भूमिका मांडली. तो निर्धार पाहून आम्हाला कोणालाही काळजी करण्याची गरज नाही. शरद पवार यांनी देशासाठी आणि राज्यासाठी केलेल काम जनतेला माहिती असल्याचे त्यांनी सांगितले.

Sanjay Shirsat On Shivsena
Sanjay Shirsat : एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, ‘संधी मिळाल्यास दोन्ही शिवसेना…’
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Deputy Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray jejuri pune news
ज्यांनी विचार सोडले, त्यांना जनतेने थारा दिला नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
Ravindr Dhangkar on Shiv sena :
Ravindr Dhangkar : माजी आमदार रविंद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार? स्पष्टीकरण देत म्हणाले, “मी काँग्रेस पक्षात…”
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
Sanjay Shirsat On Thackeray Group
Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा दावा; म्हणाले, “अर्धे आमदार…”
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare :
Bharatshet Gogawale : राष्ट्रवादी-शिंदे गटातील वाद विकोपाला? “सुनील तटकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला”, भरत गोगावलेंचं मोठं विधान
Uday Samant On Shivsena Thackeray group
Uday Samant : “ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार अन् काँग्रेसचे ५ आमदार…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “उद्या पहिला ट्रेलर…”

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, आता आम्ही पुन्हा त्याच जोमाने शरद पवार यांच्या सोबत काम करणार असून जनतेमध्ये जाऊन कौल मागणार आहेत.त्याच बरोबर जे सोडून गेलेले आहेत.त्या सर्वावर काय कारवाई करायची हे आमचे वरीष्ठ नेते मंडळी ठरवतील.तसेच देशात फोडाफोडीचे गलिच्छ राजकारण सुरू असून हे देशातील जनता पाहत आहे.अशा शब्दात भाजपवर त्यांनी टीका केली.

Story img Loader