पुणे : वाहतुकीची कोंडी सोडविण्याासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणाऱ्या बालभारती ते पौड फाटा या रस्त्याला पुन्हा न्यायालयीन प्रक्रियेचा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी महापालिका सतर्क झाली आहे. या रस्त्याच्या कामाला स्थगिती देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात पर्यावरणवाद्यांनी दाद मागितल्यास न्यायालयाने महापालिकेची बाजू ऐकून न घेता कोणताही निर्णय देऊ नये, यासाठी महापालिकेने ‘कॅव्हेट’ दाखल केले आहे. तसेच, हा रस्ता तयार करताना पुन्हा पर्यावरणीय मान्यता घेण्याची गरज आहे का, याची चाचपणी महापालिकेतर्फे करण्यास सुरुवात झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा