पुणे : “माणसाला प्रगती करायची असेल तर उद्योग-व्यवसायाशिवाय पर्याय नाही. १३ वर्षे नोकरी केली पण ते आपले काम नाही म्हणून सोडून दिली. रस्त्यावर फटाके विकण्यापासून ते मराठी माणूस जो व्यवसाय करत नाही असा मटण, चिकनचा व्यवसाय केला. माणसाला प्रगती करायची असेल तर लाज लज्जा बाळगून चालत नाही,” असे मत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले. ते लोणावळ्यात भाजपा आणि कोळी महासंघ यांनी आयोजित केलेल्या स्वयंरोजगार मेळाव्यात बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा