राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होऊन दोन वर्षांहून अधिक काळ झाला आहे. शरद पवारांनी घेतलेल्या पुढाकारामुळे राज्यात प्रथमच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं एकत्रित सरकार स्थापन झालं आणि पहिल्यांदाच उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजनमान झाले. तिन्ही पक्षांमध्ये मतभेद असले तरी हे सरकार पाच वर्ष टिकेल असा विश्वास नेत्यांकडून वारंवार व्यक्त होत आहे. उद्धव ठाकरे यांच्या नावाला एकमताने सहमती दर्शवण्यात आलेली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना मात्र थेट मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर पडल्याचं पाहायला मिळालं. महत्वाचं म्हणजे यावेळी त्यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा