Dattatray Bharne : राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होऊन जवळपास एक महिना झाला. सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपही झालं. मात्र, महायुतीमधील काही नेत्यांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्यामुळे काही नेते नाराज असल्याची चर्चा अद्यापही सुरु आहे. असं असतानाच खातेवाटप होऊन एवढे दिवस झाले तरीही अद्याप काही मंत्र्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारलेला नाही. त्यामुळे काही मंत्रीही नाराज आहेत का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा