पुणे : ‘भगवानगडाचे महंत ह. भ. प. नामदेव महाराज शास्त्री यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण, खंडणी आणि वाल्मीक कराड गँगशी संबंध यावरून अडचणीत आलेले मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण करणारी भूमिका मांडली असून, ही बाब सगळ्या वारकरी संप्रदायासाठी लाजिरवाणी आहे. त्यांनी याबाबत लवकरात लवकर वारकरी संप्रदायाची माफी न मागितल्यास राज्यभरात आंदोलन करू,’ असा इशारा राष्ट्रवादी (शरद पवार) वारकरी आघाडीचे राज्यप्रमुख हभप विठ्ठल आबा मोरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा