पिंपरी : कोणीही पक्ष सोडून गेले तरी काय फरक पडत नाही. शरद पवार यांच्यासारखे मोठे विद्यापीठ आपल्याकडे आहे. २५ वर्षांत पक्ष साडे सतरा वर्षे सत्तेत होता. अनेक संकटे आली, अनेकजण सोडून गेले. पण, पवार साहेबांनी पक्षाची नौका बुडू दिली नाही आणि भविष्यातही बुडणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या पिंपरीतील मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनानंतर झालेल्या सभेत पाटील बोलत होते. खासदार डॉ. अमोल कोल्हे, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, माजी आमदार जयदेव गायकवाड, माजी महापौर आझम पानसरे, प्रशांत जगताप, शहराचे निरीक्षक प्रकाश म्हस्के यावेळी उपस्थित होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा