पुणे : राज्यात मोसमी पावसाने ओढ दिल्याने ऑगस्ट जवळपास कोरडाच गेला आहे. राज्यातील दोन हजार ३२१ महसूल मंडलांपैकी ३०० मंडळांमध्ये (सुमारे ४३ तालुके) गेल्या २१ दिवसांपासून, तर ४९८ मंडलांत १५ दिवसांपासून पाऊस पडलेला नाही. त्यामुळे खरिपातील पिकांनी मान टाकली असून, अनेक ठिकाणी ती होरपळून गेली आहेत. जनावरांचा चारा, पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई जाणवत आहे. सुमारे ३०० महसूल मंडलातील खरिपाची पिके जवळपास वाया गेली आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा