पुण्यात जी-२० परिषदेचे उदघाटन केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते आज करण्यात आले. जी २० परिषदेच्या लोगोवर भाजपाचे चिन्ह कमळचा फोटो आहे. ते कमळ भाजपाचे आहे की, भारताचे आहे. यावरून विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. यावर नारायण राणे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. जी २० परिषदेच्या लोगोवरील कमळ भारताचे कमळ असून त्या कमळला एक अर्थ आहे. हे कमळ भाजपाचे म्हणून घेतले तरी माझी काही हरकत नाही. शाश्वत विकास म्हणजे कमळ. जो भाजपात येईल. तो स्वतः चा पण विकास करेल आणि आपला देखील विकास करेल, असेही राणे म्हणाले.

हेही वाचा- ‘त्या’ विधानाची फडणवीसांना आठवण करून देणार; नारायण राणे यांचे वक्तव्य

Sudha Murty touches Javed Akhtar feet video viral
Video: मंचावर सुधा मूर्ती पडल्या जावेद अख्तर यांच्या पाया; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “संपूर्ण देश त्यांना…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
zee marathi tv serial mahasangam meghan jadhav reveal efforts behind shoot
२५० क्रू मेंबर्स, ६० कलाकार अन्…; २ मालिकांच्या ‘महासंगम’साठी केली ‘अशी’ तयारी! पुण्यात ‘या’ ठिकाणी पार पडलं शूटिंग
Former corporator protest , Chandrapur ,
चंद्रपूर : माजी नगरसेवकाचा खड्ड्यात बसून सत्याग्रह
notorious gangster gajya marne
कुख्यात गुंड गजा मारणे याच्या चित्रीकरणाचा प्रसार; चार महाविद्यालयीन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात
Flocks of devotees gathered at the Maha Kumbh mela in Prayagraj, Uttar Pradesh on January 29
Mahakumbh 2025 Stampede : ३० लोकांचा बळी कसा गेला? DIG म्हणाले, “भाविक ब्रम्ह मुहूर्ताची वाट पाहात होते, तेवढ्यात…”
Renovation of Ram Ganesh Gadkari Rangayatan Theatre is underway reduced seating capacity by 50 60 chairs
ठाण्याच्या गडकरी रंगायतनची आसन क्षमता होणार कमी, जुन्या खुर्च्यांच्या जागी लागणार नवीन एैसपैस खुर्च्या
Akshay Kumar
“स्टंट पाहून दिग्दर्शक घाबरून पळून गेले…”, अक्षय कुमारने सांगितला २७ वर्षे जुन्या चित्रपटाचा रंजक किस्सा

सरकार बदल्यानंतर दृष्टीकोन बदलतो

राज्य सरकार बदल की,धोरणामध्ये बदल होतो.आजवर घडत आल आहे. त्यामुळे राज्यातील अनेक उद्योग बाहेर गेले आहेत.त्या प्रश्नावर नारायण राणे म्हणाले की,सरकार बदल की,सरकारने घेतलेले निर्णय बदलतात. मी या मताशी सहमत नाही.राज्यात ३५ वर्षाच्या राजकीय प्रवासात अनेक मंत्रिपद भूषविली आहेत. एखादा निर्णय राज्याला, जनतेला भविष्याच्या दृष्टीने पोषाख नसेल तर तो निर्णय अपवादात्मक बदलला जातो. मात्र, त्यांनी घेतलेला सहसा बदलला जात नाही.पण सरकार बदल्यानंतर दृष्टीकोन बदलतो, अशी असेही राणे म्हणाले.

हेही वाचा- ‘छत्रपती संभाजी महाराजांबद्दल राजकारण्यांनी घातलेला वाद चुकीचा’; मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डाॅ. गो. बं. देगलूरकर यांचे मत

तसेच ते पुढे म्हणाले की, आपल्या राज्यातील उद्योग बाहेर जात नाही.हे राजकारण असून हे वास्तव नाही.तसेच चुकीची माहिती समोर आणली जात आहे. आपल्या राज्यातील जेवढे उद्योग गेले असतील.पण तेवढ्याच क्षमतेने उद्योग आले देखील आहेत.हा एक इतिहास आहे.देशातील अनेक राज्यात उद्योजकांना चांगल्या सवलती दिल्यानंतर उद्योग येतात.पण आपल्याकडे चांगल्या पायाभूत सुविधा दिल्याने जमीन महाग असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा- पुणे : दोन प्रियकरांकडून महिलेचा गळा आवळून खून, तंबाखू माव्याच्या पुडीवरून आरोपी गजाआड

मी नेहमी गोडच बोलतो

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जी 20 परिषदे बाबत माहिती दिल्यावर, प्रसार माध्यमांच्या एका प्रतिनिधीने प्रश्न विचारण्या पूर्वी मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला अशा शुभेछा देताच नारायण राणे म्हणाले, मी नेहमीच गोड बोलतो.असे म्हणताच उपस्थितामध्ये एकच हशा पिकला.

Story img Loader