पुणे : ‘वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शहरात अवजड वाहनांना २४ तास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, याचा परिणाम घरांच्या किमतींवर होणार आहे. बांधकामाच्या मालाची वाहतूक करणाऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार असल्याने आपसूकच इतर किमतींमध्ये वाढ होणार असल्याने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा. अन्यथा सोमवारपासून (१० फेब्रुवारी) कच्च्या मालाची वाहतूक बंद करण्याचा निर्णय संघटनांकडून घेण्यात येईल,’ असा इशारा देण्यात आला आहे. तर बांधकाम व्यावसायिकांकडून याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या निर्णयाचा फटका अंतिमत: सामान्य नागरिकांनाच बसणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा