एखादा मोठा गुन्हा केला; पण त्या गुन्ह्यात शिक्षा झाली नसेल आणि खटल्याचा निकाल लागला नसेल, तर कोणालाही निवडणूक लढविण्याचा असलेला अधिकार वापरून काही गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसे तुरुंगात असतानाही निवडून येतात आणि क्षणात ‘माननीय’ बनतात. हे माननीय कोठे आणि स्वातंत्र्याच्या लढ्यात तुरुंगात असतानाही निवडणूक लढविण्यासाठी कायदेशीर लढाई करत जिंकणारे देशभक्त लोकप्रतिनिधी कोठे? पुण्यात असे उदाहरण आहे. आता काळ इतका बदलला, की ‘माननीयां’नी आतापर्यंत केलेल्या गुन्ह्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात द्यावी लागते आणि उमेदवारांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती देणारे फलक मतदान केंद्राबाहेर लावले जातात. मतदारांकडून ते फलक पाहिले जातात, तरीही गुन्हेगार ‘माननीय’ होतात, ही शोकांतिका!
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा