भाजपला सुगीचे दिवस आल्यानंतर अनेक हवशे, नवशे पक्षात आले, तेव्हापासून सुरू असलेला नव्या-जुन्यांचा वाद आणि नेत्यांच्या सुप्त संघर्षांच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बैठक घेत त्यांचे मनोमीलन घडवून आणले. निवडणूकजाहीरनामा डोळय़ांसमोर ठेवून काम करण्याच्या सूचना देत मुख्यमंत्र्यांनी विकासाचा कानमंत्र स्वपक्षीयांना दिला, मात्र टक्केवारीच्या गणितात अडकून पडलेल्या भाजप नेत्यांना तो कितपत लागू पडेल, याविषयी साशंकता आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा