भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर महायुतीच्या सोबत असलेल्या अजित पवार गटाच्या नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. पिंपरी-चिंचवडमधील माजी आमदार विलास लांडे यांनी भाजपा पक्षश्रेष्ठीला याबाबत पत्र लिहिलं असून शरद पवारांवरील टीका थांबवण्यात यावी, अशी मागणी या पत्राद्वारे केली आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा