पिंपरी : महापालिकेत सन १९९७ पासून कार्यरत असलेल्या घंटागाडी सफाई कामगारांच्या लढ्याला अठ्ठावीस वर्षांनंतर यश आले आहे. या कामगारांना कायम करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाने २० ऑगस्ट २०२४ रोजी दिलेल्या निकालाविरोधात महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे ३५३ सफाई कामगारांचा महापालिकेत कायम होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा