सध्याच्या संचारबंदीच्या काळात पोलीस आपलं कर्तव्य चोखपणे बजावताना दिसत आहेत. शहरातील पिंपळे गुरव परिसरात आज पोलिसांनी रूट मार्च काढला. यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा टॉवेल-श्रीफळ देऊन सन्मानित केलं. तसेच टाळ्या, शंखनाद, पुष्पवृष्टी करून त्यांचं मनोबल वाढवलं. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘महाराष्ट्र पोलिस दलाचा विजय असो’ असा जयघोषही यावेळी करण्यात आला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा