पिंपरी : दूषित पाण्यामुळे गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराची लागण हाेत असल्याचे स्पष्ट होत असतानाच पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागांत असलेल्या खासगी पाणी (आरओ) प्रकल्पावर महापालिका, अन्न व औषध प्रशासनाचे नियंत्रण नसल्याचे समाेर आले आहे. त्यामुळे पाणी प्रकल्पाला परवानगी काेण देते, त्या प्रकल्पांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी काेणाची, चालक पाणी काेठून घेतात, ते पाणी शुद्ध की अशुद्ध असे विविध प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. महापालिका आणि अन्न व औषध प्रशासनाने जबाबदारी नाकारली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा