पिंपरी : ‘तीर्थक्षेत्र आळंदी, देहूमधून वाहणारी इंद्रायणी नदी स्वच्छ करण्याची जबाबदारी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर दिली होती. नदी स्वच्छतेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच अहवाल तयार होऊन कामाला सुरुवात होईल. इंद्रायणी नदी मोकळा श्वास घेईल’, असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. तसेच महिला, मुलींच्या छेडछाडीच्या घटनांबाबत पोलिसांनी जहाल धोरण स्वीकारावे, असेही ते म्हणाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा