इंदापूर : राष्ट्रहितासाठी पिढ्यानपिढ्याची वतनदारी जमीन ,घरदार उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रासाठी देऊन गाव आणि देव पाठीवर बांधून पुनर्वसित गावठाणात पंचेचाळीस वर्षांपूर्वी विस्थापित झालेल्या उजनी धरणग्रस्तांची मरणानंतरही वणवण सुरूच आहे. उजनी धरणासाठी सर्वस्व देऊन नव्या गावठाणात पुनर्वसित झालेल्या अनेक गावांना अजून स्मशानभूमीच नाही. धरणग्रस्तांना मरणानंतरही अंत्यसंस्काराला ना शेड,ना निवारा . जिथे जागा मिळेल तिथेच गेली पंचेचाळीस वर्षे उजनीचे धरणग्रस्त आपल्या धरणातून वाचलेल्या गाव शिवाराच्या कुशीत कायमचा निरोप घेत आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता काही गावांमध्ये स्मशानभूमी मंजूर झाली आहे. पैसेही उपलब्ध करून दिले आहेत. मात्र कोणत्या ना कोणत्या तांत्रिक कारणासाठी अनेक गावात स्मशानभूमीची कामे अद्यापही रेंगाळलेलीच आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा