शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर ५१ ठिकाणी पादचारी सिग्नल बसविण्यासाठीच्या खर्चाला महापालिकेच्या वित्तीय समितीने अद्यापही मान्यता न दिल्याने हा प्रस्ताव धूळ खात पडला असल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे. पादचारी दिनाचे आयोजन करणारी देशातील पहिली महापालिका असा गाजावाजा करणाऱ्या महापालिकेची यानिमित्ताने पादचाऱ्यांबाबत असलेली असंवेदनशीलता स्पष्ट झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा