पुणे : ठेव विमा महामंडळाच्या (डीआयसीजी) धर्तीवर नागरी सहकारी बँकांमधील ठेवींना ज्याप्रमाणे संरक्षण आहे, त्याच पद्धतीने राज्यातील पतसंस्थांमधील ठेवीदारांच्या ठेवींचे संरक्षण देण्याचा सरकारचा मानस आहे. त्यानुसार अंशदान घेऊन पतसंस्थांमधील ठेवींना संरक्षण देण्याची घोषणा राज्य सरकारकडून लवकरच केली जाण्याची शक्यता आहे. पतसंस्थांमधील ठेवींना विमा संरक्षण देण्याबाबत मंत्रालयात नुकतीच एक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा