पुणे : ‘बहुचर्चित बालभारती ते पौड फाटा रस्त्याच्या कामासंदर्भात महापालिकेच्या कारभारात हस्तक्षेप करता येणार नाही, असा निकाल उच्च न्यायालायने दिला आहे. याबाबत कायदेशीर बाबींचा अभ्यास करून पुढील पावलांबाबत चर्चा करून निर्णय घेऊ. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाद मागत कायदेशीर लढा उभारायचा की, आंदोलनाची भूमिका घ्यायची, यावर चर्चा केली जाईल. येत्या काही दिवसांत बैठक घेतली जाईल,’ अशी भूमिका शहरातील वेताळ टेकडी बचाव कृती समितीने घेतली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा