पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिंदे फडणवीस सरकारमधून सहभागी होऊन जवळपास वर्षभराचा कालावधी उलटून गेला आहे. त्या दरम्यान शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळाले आहे. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला मिळालेल यश पाहून अजित पवार गटाचे अनेक आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा सातत्याने सुरू आहे. तर मागील वर्षभराच्या कालावधीत शरद पवार यांनी राज्यभरात दौरे करून अनेक आजी माजी आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला आहे. त्या प्रत्येक ठिकाणी शरद पवार यांना उत्स्फुर्तपणे प्रतिसाद देखील मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा