त्या होतकरू तरुणांचे होत आहे कौतुक…
पुणे- मुंबई धृतगती मार्गावर खंडाळा घाटात केमिकलचा टँकर पलटी होऊन लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे. साडेपाच तासानंतर पुणे आणि मुंबई कडील वाहतूक सुरळीत झाली आहे. वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांना जेवण आणि पाण्याची व्यवस्था करणाऱ्या तरुणांच कौतुक होत आहे. दुपारी बाराच्या सुमारास खंडाळा घाटात केमिकल घेऊन जाणारा टँकर पलटी झाला होता. केमिकलने पेट घेऊन यात चालक आणि क्लीनर चा मृत्यू झाला तर पुलाखालून जाणाऱ्या दोन व्यक्तींचा मृत्यू झाला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा