पुणे : सार्वजनिक वाहतुकीच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे शहरात वाहन संख्या पन्नास लाखाकडे चालली आहे. यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरे देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांत गणली जात आहेत. रिक्षाचलाकांना दिवसातील १२ ते १४ तास वाहतूक कोंडीत आणि प्रदूषणात घालवावे लागतात. त्यामुळे शहरातील वाहन संख्येला मर्यादा घालावी आणि या प्रदूषणापासून आमची सुटका करावी, अशी मागणी रिक्षाचालकांच्या मागणी जाहीरनाम्यात करण्यात आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा