गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील नदी आणि तलावांचे प्रदूषण रोखण्यासाठी सातत्याने पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाचा आग्रह धरला जात आहे. सरकार आणि स्वयंसेवी संस्थांकडून सातत्याने राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे शाडूच्या गणेश मूर्तींचा वाढता वापर किंवा कृत्रिम तलावांमध्ये करण्यात येणारे गणेश मूर्तींचे विसर्जन असे सकारात्मक बदलही पाहायला मिळत आहे. त्यामुळे साहजिकच पर्यावरणाची हानी टाळण्यात मोठी मदत होत आहे. मात्र, या सर्व प्रयत्नांवर पाणी ओतण्याचा प्रकार पुणे विद्यापीठाकडून घडला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा