निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराच्या पाठिशी मतदारांबरोबर पैसा आणि बळ आवश्यक असते, हा समज आता राजकीय पक्ष आणि उमेदवारांमध्ये दृढ झाला आहे. मात्र, पैशाच्या जोरावर काहीही करता येते, हा उमेदवारांचा भ्रम अनेकदा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला की, दूर होतो; पण ऐनवेळी गरज पडली तर दम देऊन मतदारांवर दबाव आणण्यासाठी बळाच्या वापरावर उमेदवारांचा विश्वास शेवटपर्यंत असतो. त्यामुळे अशी माणसे राजकारणी हाताशी ठेवत असतात. पुण्यात एकेकाळी निवडणूक जिंंकायची असेल, तर एखाद्यातरी तालमीची साथ लागायची. तालमीतील पैलवान प्रचारात फिरवले की, उमेदवाराचा विजय निश्चित समजला जायचा. आता निवडणुकीच्या प्रचाराचा हा प्रवास गुन्हेगारी टोळ्यांपर्यंत पोहोचला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा