संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली व संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांच्या वास्तव्याने गेले दोन दिवस शहरात भक्तिचैतन्याचा संचार झाला. एकीकडे वैष्णवांचा भक्तिभाव सुरू असताना वारकऱ्यांची विविध प्रकारे सेवा करून पुणेकरांनी या भक्तिभावाला सेवाभावाची जोड दिली.
माउली व तुकोबांच्या पालख्या सोमवारी शहरात आल्यापासून टाळ-मृदंगांचा गजर
एकीकडे पादुकांचे दर्शन घेत असतानाच दुसरीकडे वारकऱ्यांसाठी विविध सेवा देण्यासाठी पुणेकरांकडून पुढाकार घेण्यात येत होता. घराघरांत वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचप्रमाणे रस्त्यावर अनेक ठिकाणी विविध संस्था व संघटनांच्या वतीने वारकऱ्यांना विविध सेवा देण्यात येत होत्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा