राहुल गांधी हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्यामुळे ही भारत जोडो यात्रा नसून भारत तोडो यात्रा आहे. समाजात फूट पाडण्याच काम राहुल गांधी करत आहेत असा घणाघात सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. तसेच राहुल गांधी यांनी खिळखिळा झालेल्या काँग्रेसवर लक्ष द्यावे. काँग्रेसची अवस्था ही घर का ना घाट का अशी झाली आहे असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. मनसेला सोबत घेणे हे भाजपला न परवडणारे आहे. राज ठाकरे यांच्या भूमिका या वादग्रस्त ठरलेल्या आहेत असा उल्लेख करत त्यांनी भाजपला मनसे सोबत युती न करण्याचा सल्ला दिला आहे. ते पिंपरी- चिंचवड शहरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा