पुणे : ‘आपल्या अवती भोवती मोठ्या प्रमाणात साहित्य निर्माण होत आहे. सर्वांच्याच हाती लेखनी आली आहे. त्यामुळे लिखानाला आणि एकणूच भाषिक व्यवहाराला मर्यादा राहिली नाही. सगळा लोकव्यवहार मुबलेकतेमुळे विसविशीत झाला आहे. उदासीनतेची, सब चलता है अशी मानसिकता समाजात विशेषत: तरूणांच्याच निर्माण झालेली दिसते. भाषिक व्यवहार आक्रसत चाललेला आहे. भाषा जर व्यवहारात आली नाही तर टिकणार कशी?, अशा वेळी भाषा टिकवून ठेवण्यात माध्यमांचीही जबाबदारी महत्वाची आहे,’ असे मत ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांनी बुधवारी व्यक्त केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा