पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी) अंमलबजावणीवर आधारित उच्च शिक्षण संस्थांचे मूल्यमापन करण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) प्रस्तावावर शिक्षण क्षेत्रातून प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. आधीच वेगवेगळ्या निकषांवर मूल्यमापन होत असताना स्वतंत्र मूल्यमापन कशासाठी, राज्य आणि केंद्र सरकार यांनी विद्यापीठे, महाविद्यालयांना निधी उपलब्ध करून द्यावा, प्राध्यापक भरती करून देण्याची स्पष्ट भूमिकाही मांडण्यात आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा