चालू वर्षी जून आणि जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीपोटी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तीन कोटी ६७ लाख ९० हजार रुपयांच्या निधीची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे. हा अहवाल वाढीव दराच्या फरकाच्या रकमेसह पाठविण्यात आला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना जादा मदत मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा