महाराष्ट्रीत लोकसभेची निवडणूक ही अनेक विषयांमुळे चर्चेत राहिली होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनामध्ये फूट पडली. शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करून आपला वेगळा गट तयार केला होता. तर अजित पवार यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेश पक्षाशी बंडखोरी करून आपल्या नेत्यांची वेगळी फळी निर्माण केली. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार एकटे काय करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र शरद पवार यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीने महाराष्ट्रात महायुतीपेक्षा अधिक जागा पटकावत विरोधकांना चांगलीच चपराक दिली आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे या आघाडीवर असून शिरूरमध्ये अमोल कोल्हे आघाडीवर आहेत. या घवघवीत यशाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी विजयी भावमुद्रेने विरोधकांवर टीका केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा