गेल्याच आठवड्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा वर्धापनदिन साजरा झाला. या निमित्ताने जीवनसाधना गौरव पुरस्कार, युवा गौरव पुरस्कार, महाविद्यालय पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमानंतर विद्यापीठाच्या पुरस्कारांची वेगळ्याच कारणासाठी चर्चा सुरू झाली. जीवनसाधना गौरव पुरस्कारांची वाढलेली संख्या आणि मान्यवरांना डी.लिट. पदवी देण्याची २५ वर्षांपूर्वी बंद केलेली प्रथा पुन्हा सुरू करणे, याबाबत खरोखरच गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. शिवाय विद्यापीठाच्या महाविद्यालयांना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांबाबतही विचार करण्याची वेळ आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा