आळंदीत स्कुल बस वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला होता. स्कुल बस ने इंद्रायणी नदीचा कठडा तोडून अपघात झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने ही बस नदीत कोसळली नाही. हा अपघात चार च्या सुमारास घडला आहे. बसमध्ये ५० पेक्षा अधिक विद्यार्थी होते, अशी माहिती मिळत आहे.

हेही वाचा >>> माउलींच्या पालखी सोहळ्यात सिलेंडरने घेतला पेट;अग्निशमन दलाच्या जवानांकडून वेळीच आग आटोक्यात

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: School bus hit banks of indrayani river after driver lost control kjp 91 zws
First published on: 04-07-2024 at 17:44 IST